आज एकरी १ ५ ते २ ० टन उतारा जास्त पडेल असे सांगितलं तर कोणते औषध आहे साहेब लेगच द्या असे म्हणून मागे लागतील पण साधी गोस्ट आपल्या डोक्यात बसत नाही ?
आज माती खराब होण्यामागे सर्वात मोठे कारण आहे पाणी कारण पाण्यात क्षार आहेत पण पाणी दिल्याशिवाय पीक येणार नाहीत मग उपाय काय ?
खालील व्हिडिओ पहा मी काय म्हणतोय ते समजेल
सोपा आहे पण आपली यावर खर्च करण्याची तयारी नाही . कळतंय मग वळत नाही अशी गत आहे .
आपल्या राज्यात जवळपास जवळपास ६ ० % ऊस बिना ड्रीप चा आहे त्याचा परिणाम काय होतो हे खालील ग्राफ पाहून लक्षात येईल . अहो जर १ ५ टन वाढत असेल तर ४ ५ ,० ० ० हजार फायदा झाला एकरी २ ५ ते ३ ० हजार खर्च आणि काम हि सोपं . पण आपण सबसिडी आणि इतर गोष्टीची वाट पाहतो त्यात मातीची वाट लागते .
डॉक्टर ग्रीन मध्ये नेहमीच मी विज्ञान वर बोलतो खालील ग्राफ पाहून तुम्हला समजेल .
खालील फॉर्म भरून आपण उसाचे पूर्ण पिक नियोजन करू शकता
https://drgreenindia.in/crop-schedule